वटपौर्णिमा:"झाडे लावा - झाडे जगवा"

झाडांचे महत्त्व सांगणारे - आणि अनुषंगाने त्याचे परिणामही दर्शविणारे हे चित्र किती बोलके आहे, नाही का?



सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. (मग तो कितीही दुर्गुणी का असेना.)