संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..

तुम्हाला माहितंयः [साभार - सुहास]
  • १४ जानेवारी १७६१ ला याच दिवशी पानिपतच्या मैदानात मराठे अणि गिलिचे यांचे युद्ध झाले....
  • यात देशासाठी आहुति देणारे ४५,००० मराठा वीर होते ...
  • त्या एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला वैधव्य आले...
  • महाराष्ट्रातील स्त्रियांच्या त्या दिवशी १,५०,००० बांगड्या फुटल्या...
  • मराठा वीर ५ दिवस उपाशी राहून लढला अणि लढता लढता वीरगतिस प्राप्त झाला ...
  • त्यादिवशी पानीपत च्या मैदानात सदाशिव भाऊ पेशवे, जनकोजी शिंदे, विश्वासराव पेशवे, सूर्याजी पवार असे असंख्य मराठे त्यादिवशी अमरात्वाला प्राप्त झाले...

आज त्या अमरवीरांची आठवण करुन त्यांना आदरांजली वाहतो!

कोणावरही अशी संक्रांत येऊ नये ह्याच शुभेच्छा ....
आणि गोड-गोड = शूभ-शूभ बोला हाच संदेश!

बाकी काही मस्त मिठाई व हलवा अनुक्षरेमहेंद्रजी यांच्या ब्लॉगवर चाखायला हरकत नाही!

..... आणि काही गोड - हलवा आणि तिळाचे लाडु, आमच्या कडुन ही - गोड - गोड बोलण्यासाठी!