म्हणे त्यांनी "नैतिक" जबाबदारी स्विकारली....

..... नैतिक जबाबदारी स्विकारुन आणि राजीनामे देऊन मुळ प्रश्न सुटला असे होत नाही...एका पदाचा राजीनामा देऊन उद्या तुम्ही दुस-या पदाचा स्विकार कराल...त्या खात्याचा - मंडळाचा पुन्हा बो-या वाजवायला तयार... पुन्हा नैतिक जबाबदारी आणि पुन्हा एका राजिनाम्याचे नाटक....पुन्हा येरे माझ्या मागल्या ..!

खरंच तुमचा - मंत्र्यांचा - अंतरात्मा जागला असेल तर जबाबदारी पुर्णपणे स्विकारा आणि आपल्या राजकिय कारकिर्दीचा राजीनाम द्या, कसं..?

...भुंगा!