संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..
तुम्हाला माहितंयः [साभार - सुहास]
- १४ जानेवारी १७६१ ला याच दिवशी पानिपतच्या मैदानात मराठे अणि गिलिचे यांचे युद्ध झाले....
- यात देशासाठी आहुति देणारे ४५,००० मराठा वीर होते ...
- त्या एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला वैधव्य आले...
- महाराष्ट्रातील स्त्रियांच्या त्या दिवशी १,५०,००० बांगड्या फुटल्या...
- मराठा वीर ५ दिवस उपाशी राहून लढला अणि लढता लढता वीरगतिस प्राप्त झाला ...
- त्यादिवशी पानीपत च्या मैदानात सदाशिव भाऊ पेशवे, जनकोजी शिंदे, विश्वासराव पेशवे, सूर्याजी पवार असे असंख्य मराठे त्यादिवशी अमरात्वाला प्राप्त झाले...
..... आणि काही गोड - हलवा आणि तिळाचे लाडु, आमच्या कडुन ही - गोड - गोड बोलण्यासाठी!
१९ टिप्पण्या
मकर संक्रांतीच्या तुम्हाला व सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..!
मराठ्यांना कोणीही देशाभिमान शिकवण्याची गरज नाही असे मला वाटते
असो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.
तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
.. ध्यन्यवाद, तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!
तुळगुळ घ्या अन गोड गोड बोला!
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.
मी देखील दोन वर्षापूर्वीच पानिपत वाचलं. पुण्यापासून पानिपतपर्यंतचा प्रवास जितका रोमांचक आणि साहसी होता तितकाच काही ठिकाणी स्वकीयांनीच केलेल्या असहकारामुळे लाजीर् वाणा देखील वाटतो. सदाशिव भाऊची कळकळ, व्यथा, सैनिकांना दोन घास खाऊ घालण्याची तगमग छान उभी केली. दत्ताजीला वीरगती मिळाल्यापासून ते शेवटच्या लढाई पर्यंत एकूण एक प्रसंग मनात घर करतात.
असो विषयांतर होताय. उशिरा का होईना पण तुम्हाला देखील संक्रांतीच्या शुभेच्छा.
हो.. पानिपतचा इतिहास तसा एका अर्थानं आपलं शौर्यही दाखवणारा आहे असं म्हणता येईल. मात्र पोस्टचं पानिपत नको व्हायला म्हणुन मी ही फक्त - संक्रांतीच्या शुभेच्छाच दिल्या :)
हां.. पानिपत बद्दल प्रत्येकाचं वेगळं मत आहे.. मला वाटतं मराठ्यांच्या एकजुटीचे हे एक उदाहरणही म्हणता येईल!